Crop Insurance

पिक विमा योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार ‘ब्लॅक’ लिस्ट मध्ये टाकणार : Maharashtra Government Blacklist Farmers Submitting Fake Crop Insurance Claims.

Spread the love

Spread the love         Crop Insurance For Maharashtra Farmers : महाराष्ट्र सरकार एक रुपयात पिक विमा योजना राबवत होती. या योजनेनुसार राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रीमियमची पूर्ण रक्कम भरत होते. परंतु यावर्षीपासून त्यात बदल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना स्वतः आपले प्रीमियम भरावे लागणार आहे.  मुंबई : 07/07/2025 महाराष्ट्र सरकारने पिक विमा योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे….


Spread the love
Read More